भारतामध्ये पहिली एफ .वन रेस झाली(रा.वन
शी काहीही संभंद नाही) त्यात सर्व ड्रायवर एफ.वन
च्या गाड्या घेवून शर्यत करत होते पण
.
.
. ..
.
.
.
.
. रजनीकांत ने सर्वाना रोडरोलर ने ओवरटेक केले ..............तेव्हा
पाठून आपला मक्या आला हातगाडी घेवून
आणि रजनीला ओवरटेक केले
आणि म्हणाला "तुझ्या मायला तुझ्या रजन्या शर्यतीच
कळवलच नाहीस रे शिपुर्ड्या"